श्री शिवाजी महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थिनींची कुसुम फूड्स येथे दुग्ध दिनानिमित्त भेट.*
दि.१-०६-२०२२ रोजी अमरावती जिल्हातिल जळका शहापूर येथे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी जोड २०२२-२०२३ च्या अनुशंगाने कुसुम फूड्स Industries येथे जावून दुग्ध व दुग्धापासून बनवले जाणारे _पनीर_(मुल्यवर्धित उत्पादने) व पनीर प्रक्रिया जाणून घेतली.
या माध्यमातून असे लक्षात आले की, शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून फक्त दुध न विकता दुधापासून तयार मुल्यवर्धित उत्पादने बनवून विकरी केल्यास आथिर्क दृष्टीने फायदेशीर ठरेल.
या वेळी कृषी महाविद्यालय अमरावती येईल विद्यार्थिनी कु.नम्रता पुंडकर ,वैष्णवी पाठणकर, हर्षदा राखोंडे ,वैष्णवी खेडकर ,प्राजक्ता कातखेडे आर्या खोब्रागडे उपस्थित होत्या.