ताज्या घडामोडी
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना शेती व शेतकरी यांना अनेक तरतुदी व त्यासाठी अर्थसाह्य देण्याची जाहीर करण्यात आले हे निर्णय स्वागतार्ह
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना शेती व शेतकरी यांना अनेक तरतुदी व त्यासाठी अर्थसाह्य देण्याची जाहीर करण्यात आले हे निर्णय स्वागत आहे त्यामुळे शेती उद्योगाला उभारी मिळू शकेल शेतमालाच्या भावाची स्थैर्यता तसेच शेती संशोधनाला व योजनांना भरीव तरतूद केल्याचे आढळत नाहीशेतमालावर प्रक्रिया आणि शेतमालाचे बाजार भाव या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे होते जमीन तिचे आरोग्य खते व्यवस्थापन पाण्याचे नियोजन वीज पुरवठा याकडे लक्ष देण्यात आले नाही तथापि पिक विमा योजना यासाठी उचललेले पाऊल निश्चितच संकट काळात शेतकऱ्यांना दिलासा देईल.
डॉक्टर अशोकराव ढगे कृषी शास्त्रज्ञ नेवासा