ताज्या घडामोडी

शेतकरी संघटनेचा नारा एक नोट, एक व्होट….! कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर): शरद जोशी व रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांचा प्रचार सर्वसामान्य नागरिकांना हातात घेतला. नाईक यांच्या रूपाने शेतकरी संघटनेने कडवे आव्हान उभे केले आहे. जिवाभावाच्या प्रश्नाला हात घातला आहे. आता शेतकरी संघटनेने एक नोट, एक व्होट हा नारा दिला आहे.

Spread the love

शेतकरी संघटनेचा नारा एक नोट, एक व्होट….!शेतकरी संघटनेचा नारा एक नोट, एक व्होट….! कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर): शरद जोशी व रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांचा प्रचार सर्वसामान्य नागरिकांना हातात घेतला. नाईक यांच्या रूपाने शेतकरी संघटनेने कडवे आव्हान उभे केले आहे. जिवाभावाच्या प्रश्नाला हात घातला आहे. आता शेतकरी संघटनेने एक नोट, एक व्होट हा नारा दिला आहे. कोल्हापूरचे प्रश्न शेतकरी संघटना निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. यामुळे तिरंगी सामना होईल असेच चित्र पहायला मिळत आहे. कोल्हापूरातील शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योजकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विजेचा प्रश्न असेल अशा विविध प्रश्नांना हात घालून जनतेला साद घातली आहे. कोल्हापुरातील उद्योग धंदे आता इतर राज्यात का जाऊ लागले आहेत? असा सवाल शेतकरी संघटनेचे उमेदवार नाईक यांनी केला आहे. आज कोल्हापुरातील शेकडो उद्योजक कर्नाटका जात आहेत. याचे कारण काय? याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा होता. परंतु केलेल्या नाही. उद्योजकांना मिळणाऱ्या सोयी -सुविधा अपुऱ्या पडत असल्याने ते कर्नाटक राज्यात जात आहेत. कोल्हापूरचे प्रश्न आहेत तसेच आहेत. याचे गांभीर्य येथील लोकप्रतिनिधींना नाही. कोल्हापूर शहर चा कायापालट करण्यासाठी येथील मतदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवून कोल्हापुरात परिवर्तनाची लाट आहे हे दाखवून द्यावे, असे अवाहन नाईक यांनी केली आहे. कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर): शरद जोशी व रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांचा प्रचार सर्वसामान्य नागरिकांना हातात घेतला. नाईक यांच्या रूपाने शेतकरी संघटनेने कडवे आव्हान उभे केले आहे. जिवाभावाच्या प्रश्नाला हात घातला आहे. आता शेतकरी संघटनेने एक नोट, एक व्होट हा नारा दिला आहे. कोल्हापूरचे प्रश्न शेतकरी संघटना निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. यामुळे तिरंगी सामना होईल असेच चित्र पहायला मिळत आहे. कोल्हापूरातील शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योजकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विजेचा प्रश्न असेल अशा विविध प्रश्नांना हात घालून जनतेला साद घातली आहे. कोल्हापुरातील उद्योग धंदे आता इतर राज्यात का जाऊ लागले आहेत? असा सवाल शेतकरी संघटनेचे उमेदवार नाईक यांनी केला आहे. आज कोल्हापुरातील शेकडो उद्योजक कर्नाटका जात आहेत. याचे कारण काय? याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा होता. परंतु केलेल्या नाही. उद्योजकांना मिळणाऱ्या सोयी -सुविधा अपुऱ्या पडत असल्याने ते कर्नाटक राज्यात जात आहेत. कोल्हापूरचे प्रश्न आहेत तसेच आहेत. याचे गांभीर्य येथील लोकप्रतिनिधींना नाही. कोल्हापूर शहर चा कायापालट करण्यासाठी येथील मतदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवून कोल्हापुरात परिवर्तनाची लाट आहे हे दाखवून द्यावे, असे अवाहन नाईक यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!