आरोग्य व शिक्षण

सदापुरवासीयांचा रस्त्याचा वनवास संपता संपेना!

Spread the love

कार्ला-: मळवली सदापुर या रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली असुन सदापुरवासीयांचा रस्त्याचा वनवास मात्र संपायला तयार नाही.

मळवली – सदापुर हा दोन किलोमीटरचा रस्ता स्वातंत्र्यच्या ७५ वर्षातही मातीचा आणि दगडाचाच आहे. मळवली सदापुर ग्रुप ग्रामपंचायत असल्याने ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी कार्यालय ,बाजारपेठ मळवलीत असल्याने सदापुरचा नागरीकांची अनेक कामानिमित्त मळवलीला ये- जा असते

शाळेसाठी अनेक विधार्थी भाजे,लोणावळा या ठिकाणी शिक्षणासाठी जात आहे. या दगड मातीचा आणि खडीचा रस्त्याने जाण्याऐवजी हे विधार्थी आपला जीव धोक्यात घालुन रेल्वे मार्गाने ये- जा करतात.पाऊसाळा नुकताच संपल्याने या रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झालेली पाहावयास मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!