महाराष्ट्र

राज्यातील बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु कराव्यात – अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना’

Spread the love

पुणे : शेतक-याच्या जिव्हाळयाचा विषय असणारी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू कराव्यात या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यात आले.

या शर्यती ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक असून यावर अर्थकारण देखील अवलंबून आहे.याबाबत केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्यात येत असून याला लवकर यश लाभेल असे सुळे यांनी यावेळी सांगितले.

शर्यती पुन्हा सुरु व्हायला हव्या ही आमचीही ठाम भूमिका असून या मागणीला संपूर्ण पाठिंबा आहे असे खासदार सुप्रिया सुळे  म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!